Reviews and other content aren't verified by Google
प्रत्येक भारतीयाने आवर्जून बघावी अशी फिल्म आहे ! आपल्या सैनिकांचे आयुष्य , त्यांचा मान , वर्दीचा सन्मान ...आणि देशाचा जाज्वल्य अभिमान मनापासून अनुभवण्याकरता एकदा तरी बघायला हवी . cinema hall मध्ये बघण्यातच खरा थरार आणि अनुभव आहे