स्वत्रांतरावीर विनायक दामोदर सावरकर हा चित्रपट अतिशय सुंदर बनवला आहे , बराच इतिहास आपल्याला माहीत नव्हता ,ह्या चित्रपटा मुळे समजला, आणि हिंदुत्वाची सावरकरांना अभिप्रेत असलेली व्याख्या कळली.प्रत्येक भारतीयाला काय करायचे आहे हे ह्या चित्रपटातून अधोरेखित होते .
धन्यवाद हुडा भाई,