आपला रणबीर सिंह आलेला एपिसोड फारच छान झाला. आम्ही आपल्या कार्यक्रम चे फँन आहोत. आलेल्या पाहुण्यांं बरोबरच्या गप्पा, त्यांच्या सिनेमा नाटका बद्दल जाणून घेण्यात खूप रस आहे. पण आजकाल व्हायरल मुळे आणि एकाच वेळी दोन दोन नाटक/सिनेमा आल्याने आपण सगळ्यांशी संवाद साधू शकत नाही असे वाटते. शक्य झाल्यास एका वेळी एकाच टीम ला बोलावलत तर सर्वांना न्याय देउ शकाल असे वाटते.